अर्जुनविषाद…….. एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून होणा-या या महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?
Tag: ब्रह्म
अंतरंग – भगवद्गीता – भाग १
तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्यासारखे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.